बहुतेक सर्वच मार्गदर्शक वक्ते आणि त्यांचा व्यासंग आणि अभ्यास परिचयाचा होता. चारी दिवसातील एकत्रित प्रभाव, हिंदुत्व या विषयाची जाणीव-जागृती खूपच तीव्र करून गेला.