“स्वरुपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर,हाच अभ्यासक्रम दोन टप्प्यांत करता येईल का याचा विचार आपण करायला पाहिजे,म्हणजे भाग एक आणि दोन असं म्हणजे सखोल होईल.तसे हे स्वरुप पण अचूक होते पण आटोपशीर वाटले, एकंदरीत सगळे स्मरणात राहील असे होते.